पिक विम्याचे ३२६५ कोटी मंजूर pik vima
मागील खरीप हंगामातील पीक विम्याचे (pik vima) 3265 कोटी जे आहे ते शासनाने मंजूर केलेले आहेत आणि यापैकी 2546 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे उर्वरित 719 कोटी रुपये लवकरच संबंधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.
अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे आणि मागील मित्रहो खरीप हंगामामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती राज्यातील शेतकऱ्यांना 2552 कोटी 60 लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानपोटी 712 कोटी 75 लाख रुपये असे एकूण 3265 कोटी 36 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत.
यात सर्वाधिक 1404 कोटी 12 लाख रुपये एकट्या लातूर विभागात मंजूर करण्यात आले आहेत त्यातील 691 कोटी छत्तीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तर 712 कोटी 65 लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानिकोटी देण्यात येणार आहेत.त्या खालोखाल 629 कोटी 4 लाख रुपये अमरावती विभागात शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. या विभागात अनेक आपत्तीतून झालेल्या नुकसानपोटी हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. (pik vima)
मित्रहो प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानी कुठे कृषी विभागाने आतापर्यंत 2546 कोटी 6 लाख रुपयांची वितरण केले आहे त्यातील 1844 कोटी 44 लाख रुपये सानिका 32 झालेल्या नुकता निपोटी तर 700 कोटी 62 लाख रुपयांची नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नसत्याने कुठे देण्यात आले आहे कराल उर्वरित 719 कोटी 29 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आले असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे तर उर्वरित 719 कोटी 29 लाख रुपये नुकसान भरपाई देखील देण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.(pik vima)